Friday, November 29, 2019

शासन और 'न्याय व्यवस्था' का भद्दा मजाक-

शासन और 'न्याय व्यवस्था' का भद्दा मजाक-
अजित पंवार पर 20-25 मामलों के सम्बन्ध में जांच बैठाना, फिर उनके सपोर्ट वाली चिट्ठी पर सरकार बनाना, उन्हें उप-मुख्य मंत्री का पद देना और मंत्री-पद की शपथ लेते ही उनके विरुद्ध 'कोई सबूत नहीं' कह सारे मामलें बंद कर देना; क्या यह शासन और 'न्याय व्यवस्था' का भद्दा मजाक नहीं है ?

पालि को जन-भाषा बनाने की कार्य-योजना-

पालि को जन-भाषा बनाने की कार्य-योजना- 
सीखने की क्षमता बच्चों में सर्वाधिक होती है. बच्चों को पालि पढ़ा कर कुछ ही वर्षों में इसे 'जन-भाषा' बनाया जा सकता है.
1- सामाजिक उत्थान में कार्य-रत  कुछ समाज-सेवी स्थान-स्थान पर कोचिंग क्लासेस चलाते रहते हैं. इसमें पालि भाषा एक अतिरिक्त विषय के रूप में पढ़ायी जा सकती है.
2. प्रत्येक रविवार को विभिन्न स्थानों पर स्थित बुद्ध विहारों में आस-पास में रहने वाले बच्चों को एकत्र कर एक घंटे की कोचिंग क्लास लगायी जा सकती है.
प्रो. प्रफुल्ल गढ़पाल जैसे सक्षम अधिकारी द्वारा  वर्ग- 1 से वर्ग 5  तक की कक्षाओं के लिए रंग-बिरंगी सुन्दर पुस्तकें तैयार हैं. संस्कृत से अत्यंत सरल होने के कारण प्रारंभिक तौर पर पालि पढ़ाने किसी दक्षता की आवश्यकता नहीं है. सामान्य हिन्दी/संस्कृत पढ़ाने वाले शिक्षक भी पालि पढ़ा सकते हैं. स्मरण रहे, प्रो. गढ़पाल बीच-बीच में इस सम्बन्ध में 10 से 15 दिनों के 'पालि प्रशिक्षण शिविर' आयोजित करते रहते हैं. 
पालि' सीखना आवश्यक है.
भाषा, संस्कृति का हिस्सा है. बोल-भाषा और आचार-विचारों से ही संस्कृति का निर्माण होता है. हमारा देश बहु-भाषी देश है. निस्संदेह यहाँ संस्कृतियाँ अनेक हैं. हर समाज की अपनी भाषा और संस्कृति है.
पालि का सम्बन्ध जितना ति-पिटक से हैं, उससे कहीं अधिक सम्बन्ध बुद्ध की वाणी से है. पालि, बुद्ध की भाषा है. पालि बुद्ध के वचन है. आप पालि सीख कर बुद्ध वचनों को सीखते हैं.
जिस प्रकार, समाज और संस्कृति पर्यायवाची हैं, ठीक उसी प्रकार भाषा और संस्कृति पर्याय वाची है. आप संस्कृति से भाषा को अलग नहीं कर सकते. भाषा है तो संस्कृति है और संस्कृति है तो समाज है. और इसलिए बुद्ध को नष्ट करने के लिए सर्व-प्रथम उसकी भाषा अर्थात उसके ग्रंथों को जलाया गया. महीनों नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, जगद्दल आदि बौद्ध विश्वविद्यालयों के विशाल ग्रंथालय जलते रहे.
पालि हमारी संस्कृति है, हमारी अस्मिता है. यह हमारी संस्कार-भाषा है. सारे बौद्ध संस्कार हमारे पालि में होते हैं और इसलिए, बाबासाहब अम्बेडकर द्वारा पुनर्स्थापित बुद्ध और उनके धम्म को बचाए रखना है, क्योंकि, तो पालि सीखना आवश्यक है.

Thursday, November 28, 2019

महाराष्ट्राने खोदली नवपेशवाईची कबर:सुनील खोबरागडे

महाराष्ट्राने खोदली नवपेशवाईची कबर !
महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांच्या व अन्य लहानसहान पक्षांच्या सहभागातून स्थापन झालेल्या या महाविकास आघाडीचे हे सरकार ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात हैदोस घालणाऱ्या नवपेशवाईने महाराष्ट्रातील शुद्रातिशूद्र आणि अल्पसंख्याकांचे जिणे हराम केले होते. आज रा.स्व.संघ-भाजपच्या अभद्र मनसुब्यांना हाणून पाडुन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फडणवीस सरकारकडून पिडल्या-नाडल्या बहुजन समाजाच्या आशा-आकांक्षांना दिलासा देणारे आहे असे म्हणावे लागेल. महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रात मागील महिनाभरात ज्या घडामोडी घडल्या त्या अविश्वसनीय वाटत असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला कलाटणी देणाऱ्या आहेत.
संसदीय लोकशाही व्यवस्थेत नियत कालावधीत निवडणुका होणे व त्यायोगे सत्ताबदल होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करणे हा केवळ साधारण राजकीय सत्ताबदल नाही. भारताच्या एकंदरीत राजकीय आणि सामाजिक स्थितीवर दीर्घकाळ परिणाम करू शकणारी ही एक क्रांतिकारक घटना आहे. शिवसेनेचा जन्म सत्तरच्या दशकात मुंबईतील समाजवादी-कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील कामगार कष्टऱ्यांची चळवळ समाप्त करण्यासाठी झाला ही वास्तविकता आहे. यासाठी तत्कालीन कॉंग्रेस पक्षाने बाळ ठाकरे यांना बळ दिले. बाळ ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून कॉंग्रेस पक्षाला अपेक्षित कामगिरी पार पाडली. मात्र पुढील काळात शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांनी उघडपणे हिंदुत्व हेच भारतीयत्व ही भूमिका घेऊन महाराष्ट्रात ब्राह्मणशाही बळकट केली. आज महाराष्ट्रात रा.स्व.संघ-भाजपला जी समाजमान्यता लाभली आणि ब्राह्मणी उन्मत्तपणा बळकट झाला त्यास बऱ्याच प्रमाणात बाळ ठाकरे आणि शिवसेना जबाबदार आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. २०१४ मध्ये भारताचे प्रधानमंत्री म्हणून रा.स्व.संघ-भाजपचे सेवक नरेंद्र मोदी विराजमान झाले. तेव्हापासून रा.स्व.संघ-भाजपने भारताच्या राजकीय पटलाची, संवैधानिक बांधणीची, सामाजिक सौहार्द्राची मागील पाऊण शतकात विणली गेलेली विण उसवून टाकण्याचा आततायी प्रयत्न चालविला होता. या प्रयत्नाला ज्यांची साथसोबत होती अशा प्रमुख पक्षांपैकी महाराष्ट्रातील शिवसेना हा एक पक्ष होता. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रा.स्व. संघाने पेशवाईचे पुनरुज्जीवन केले होते त्यात शिवसेना बरोबरीने सहभागी होती. पुढेही शिवसेना शेंडी-जाणव्याच्या अघोरी पाशातून मुक्त होणार नाही आणि ब्राह्मणशाही मजबूत करण्याच्या कृत्यात सर्वार्थाने सामील राहणार असेच वाटत होते. या स्थितीत भाजपचा चौखूर उधळलेला वारू रोखण्याचे आणि नवपेशवाई उलथुन टाकण्याचे सामर्थ्य कोणातही नाही अशी समाजधारणा तयार झाली होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शरद पवार नावाच्या एका ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध योद्ध्याने रा.स्व.संघ-भाजपला दाती तृण धरावयास लावून नव पेशवाई उलथुन टाकली आहे. शिवसेना आजवर बहुजन समाजातील आपल्या समर्थकांच्या खांद्यावर रा.स्व.संघाचा ब्राम्हणवाद पेलत राहिली आहे. तो खांदा शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली, उध्दव ठाकरेंनी काढून टाकला आहे. यामुळे मराठा,कुणबी,आगरी,कोळी,माळी यासारख्या शूद्र-ओबीसी,हिंदू दलित यांच्या ओठा-पोटात भिनलेला रा.स्व.संघ प्रणीत ब्राम्हणवाद या पुरोगामी राज्याच्या मानगुटीवरुन भिरकावल्या गेला आहे. एका अर्थाने महाराष्ट्रात प्रस्थापित झालेल्या नव पेशवाईची कबर पेशवाईचे जन्मस्थान असलेल्या महाराष्ट्रातच खोदली गेली आहे.याचे सर्व श्रेय शरद पवारांचे आहे. शिवसेनेला ब्राह्मणी पाशातून मुक्त करून प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा पुनरुज्जीवित करण्याची आशा शरद पवारांनी जागृत केली आहे. या अर्थाने महाराष्ट्राने केलेली ही नवक्रांती आहे. या नवक्रांतीचे आम्ही अंतःकरण पूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवाद्यांनी या क्रांतीचे स्वागत केले पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो.
सुनील खोबरागडे
संपादक दैनिक जनतेचा महानायक
मुंबई

Tuesday, November 26, 2019

औपचारिकता-

औपचारिकता-
"सर, मैं यहाँ बैठ जाऊं ?"
ट्रेन में, खाली जगह देख औपचारिकता-वश मैंने पूछ लिया.
"आगे बढ़ जाओ, पूरी ट्रेन खाली है."
तभी एक तिलकधारी पंडितजी आएं और बिना किसी की ओर देखे 'जय श्री राम' का जयघोष कर बैठ गए
शायद, औपचारिकता निभाना अशिष्टता थी !

Sunday, November 24, 2019

परिवर्तन के आसार

Image may contain: 5 people, including Ratnamanika Ukey, people standing, wedding, crowd and outdoor
मत
परेशां हों
लोग,
जानेंगे, समझेंगे

यकीन करो
कल
और आज में
बहुत अंतर है
लोग
समझ रहे हैं
आ रहे हैं
अपने इतिहास को
जान रहे हैं

पढ़ रहे हैं
बच्चों को
पढ़ा रहें हैं
व्यर्थ नहीं है, बाबा
"शिक्षित बनों"
तेरा मन्त्र.

और फिर,
इसके बिना
रास्ता भी तो
नहीं
दूसरा ?

Friday, November 22, 2019

डर


बुद्ध !
मंदिर में
जब कोई
तुझे पूजता है
तो मुझे डर
नहीं लगता

किसी
चौराहे पर
भी
तेरी मूर्ति
स्थापित कर
पूजता है
तो मुझे  डर
नहीं लगता

किन्तु
जब
कोई गोडसे
तुझे पूजता है
तो मैं
सिहर उठता हूँ
तेरी  मैत्री
और
करुणा
से